श्रीकृष्ण जनार्दन जोशी

श्रीकृष्ण जनार्दन जोशी

श्रीकृष्ण जनार्दन जोशी जन्म : १ ऑगस्ट १९१५ मृत्यू : १३ जानेवारी १९८९ शिक्षण : मुंबई विद्यापीठातून बी.ए. (१९३८) व्यवसाय : डिफेन्स अकाऊंटस् विभागात नोकरी. लेखन प्रकार : कथा : १९३८ साली ‘स्त्री’ मासिकात पहिली कथा प्रकाशित. पांढरपेशांचे जग या पहिल्या संग्रहासह एकूण ३५...
श्रीकृष्ण जनार्दन जोशी

चिंतामणी द्वारकानाथ देशमुख

चिंतामणी द्वारकानाथ देशमुख जन्म : १९४५ (मुंबई) मृत्यू : २००५ (मुंबई) शिक्षण : एम.एस.स्सी. व्ही.जे.टी.आर.मध्ये फिजिक्सचे प्राध्यापक. चरित्रलेखन : होमी भाभा, दामोदर धर्मानंद कोसंबी, डॉ. गोडांबे, नोबेल पुरस्कार विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर अशी अनेक चरित्रे. त्यांचे इतर...
श्रीपाद नारायण पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे जन्म : ५ जानेवारी १९१३. रत्नागिरीतील मुर्डी येथे. मृत्यू : २३ मार्च २००७ मुंबईच्या बेस्ट कंपनीत नोकरी लेखन : कथा, कादंबरी, ललित, आत्मचरित्र, नाटक कादंबर्‍या : एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, रथचक्र, लव्हाळी, आकांत, तुंबाडचे...
प्रा. डॉ. स. गं. मालशे

प्रा. डॉ. स. गं. मालशे

प्रा. डॉ. स. गं. मालशे जन्म : २४ सप्टेंबर १९२१मृत्यू : ७ जून १९९२ प्रख्यात मराठी साहित्यिक, संपादक, समीक्षक आणि संपादक. कीर्ती महाविद्यालय तसेच ना. दा. ठा. महिला विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संशोधन मंडळाचे काही काळ संचालक....
डॉ. म. वि. गोखले

डॉ. म. वि. गोखले

डॉ. म.वि.गोखले प्रा.डॉ.म.वि.गोखले यांना अध्यापनाचा प्रदीर्ध अनुभव असून ते पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथून मराठी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातही अध्यापनाचं काम केलं आहे. १९८८मध्ये त्यांना...
शांता शेळके

शांता शेळके

शांता शेळके जन्म १२ ऑक्टोबर १९२२मृत्यू ६ जून २००२ प्रतिभावंत कवयित्री व लेखिका शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर येथे झाला. संस्कृत आणि मराठी भाषेतून एम. ए. करताना त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार...